औरंगाबाद: परतीच्या पावसामुळे घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे नेतेही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देताना परतीचा पाऊस कितीही म्हणू द्या, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पण तुम्ही मात्र आत्महत्या करू नका, शिवसेना शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायला सदैव तत्पर राहील,असा शब्द देतानाच आत्महत्या करू नका, असे वचनही शेतकऱ्यांकडून घेतले. वैजापुरातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी साधलेल्या संवादाचा पहा व्हिडीओ….
सर्वात लोकप्रिय
व्हिडीओः स्कूलबसमध्ये घुसून गतीमंद मुलीची छेड काढून विनयभंग, गुंडाचे टोळके मोकाट!
औरंगाबादः वळदगाव परिसरातील स्वयंसिद्धा
संस्थेच्या गतीमंद मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून काही टवाळखोरांनी एका अल्पवयीन
मुलीची छेड काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे....
व्हायरल व्हिडीओ: बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ
औरंगाबादः पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या बीड जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे...
‘दिल्लीत प्रचाराला बोलावून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना वाटायला लावल्या चिठ्ठ्या!’
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या
भाजप नेत्यांचे एकेक रंगतदार किस्से समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही प्रचारासाठी...
औरंगाबादेत कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरूवात, आता कोणालाही लागण होण्याचा धोका!
औरंगाबादः औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या समूह संसर्गाला सुरूवात झाली असून या पुढे सार्वजनिक आरोग्य उपाययोजना म्हणून लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा फारसा उपयोग होणार नाही, असा...